एकदा गोविंदचे राजुबरोबर पैशावरुन काहीतरी प्रकरण होते. गोविंद कोर्टात Case file करतो. Case file केल्यानंतर दुस-याच दिवशी गोविंदच्या घरी एक गुंड येतो आणि गोविंदच्या कपाळाला बंदुकीची नळी टेकवून बोलतो, "ब-या बोलानं case मागे घे नाहीतर जीव गमावून बसशील."
यानंतर गोविंद खिशातून फणी काढतो आणि फणीने आपले केस मागे घेतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Shoutbox